"सुस्वागतम......सुस्वागतम....."Tech Sachin या माझ्या ब्लाँगला भेट दिलेल्या मान्यवराचे हार्दिक स्वागत"

Wednesday, 24 June 2020

Kinemaster Pro app Without watermark

Kinemaster Pro App (without watermark ) Download करण्यासाठी  डाउनलोड बटनावरती क्लिक करा.



Tuesday, 16 June 2020

    शाळा केंव्हा सुरू होणार?


शाळा सुरू झाल्यावर एका बाकावर एकच विद्यार्थी!


भविष्यामध्ये टीव्ही, रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करून शिक्षण शिक्षण विभागाकडून नवीन देण्यात येणार असल्याने याचा वापर शैक्षणिक वर्ष सुरू करताना प्रस्तावित मुलांनी करावा, असे निर्देश देण्यात मार्गदर्शक सूचनाना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर एका बाकावर एक विद्यार्थी म्हणजे वर्गात जास्तीत जास्त ३० विद्यार्थी, ३ तासांचे एक सत्र सम-विषम आले आहेत. जुलैमध्ये सुरुवातीला नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असून, ऑगस्टमध्ये सहावी ते आठवी, सप्टेंबरमध्ये तिसरी ते पाचवी पद्धतीने वर्ग सुरू करता येणार आहेत. कन्टेन्मेन्ट शाळांमध्ये बोलावणे अशा पद्धतींचा झोनमधील शाळा सुरु करण्याची वापर करण्याच्या मार्गदर्शक सूचना कोणतीही निश्चित तारीख ठरविता शिक्षण विभागाने दिल्या आहेत. येणार नाही.

त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व शाळा सुरु करण्यासाठी स्थानिक तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कन्टेन्मेन्ट पातळीवर प्रशासन , ग्रामपंचायत व झोनमधील शाळा सुरू करण्याचा शाळा व्यवस्थापन समिती यांनी निर्णय शाळांना घेता येणार आहे.

घ्यायचा आहे. तसेच नवीन मुलांनी स्वयंअध्ययन करावे आणि प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने शिक्षकानी त्यांच्या प्रश्नांचे निरसन शाळेमध्ये गर्दी होणार नाही, अशा करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने पद्धतीने घ्यायची आहे. विशेष म्हणजे दिल्या आहेत.

शाळांसाठी अटी, शर्ती शाळा २ सत्रांमध्ये सुरु करता येणार.

एक सत्र जास्तीत जास्त ३ तासाचे किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून शाळेत यावे (सम-विषम पद्धती) दोन विद्याव्यामध्ये किमान १ मीटर अंतर असावे.

विद्यार्थी शाळेत येताना/जातानाची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे.

प्रत्यक्षात शाळा सुरु होईपर्यंत पोषण आहार घरपोच पोहचणे आवश्यक विषयनिहाय पुस्तके देण्याची व्यवस्था करावी.

ऑनलाईन लर्निंगचे नियोजन करावे.



दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती नाही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या उर्वरित पेपर बसण्यासाठी जबरदस्ती करणार नाही, अशी माहिती इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (आयडी) उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात प्रलंबित असलेल्या परीक्षेला बसण्याची इच्छा नसेल तर त्यांना अंतर्गत परीक्षा किंवा पूर्व परीक्षा कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल देण्यात येईल, असे मंडळाने उच्च न्यायालयाला सांगितले. २२ जूनपर्यंत शाळांनी पर्याय मंडळाला पाठवणे बंधनकारक आहे.